सरकार ने EMI हप्ते थांबवावे छावा क्षात्रविर सेनाचीच्या मागणी ला यश....

मुख्यमंत्री साहेब जगभरात कोरोना व्हयरस चा प्रसार झाला असून त्याची झळ भारतभर सुद्धा पसरली आहे. तरिही महाराष्ट्र सरकार कोरोना व्हयरसच्या विरोधात चांगल्या पद्धतीने उपाय योजना करत आहे. तसेच सरकारने बँक , फायनन्स ,बचतगट या मध्ये आपली भूमिका मांडावी. शाळा, कॉलेज ,मॉल ,कार्यालये ,शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. बाजारपेठ बंद झाल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब हातावरची पोट असणाऱ्या उपासमारीची वेळ आली आहे. आशा परिस्थितीत या लोकांना या महिन्याचा हप्ता देणे अवघड झाले आहे.
महिलांचा सन्मान उद्योग वाढविण्यासाठी महिलांना फायनान्स कंपन्या कडून कर्जवाटप झाले असून या व्हयरसमुळे त्यांचे उद्योग बंद पडले आहे. तसेच हप्त्यावर मोठ मोठया बँकाकडून टूव्हिलर ,फॉरव्हिलर व्यवसाय साठी घेतात. पण व्यवहार व कामकाज या कोरोना व्हयरस मुळे बंद पडल्या मूळे गोरगरीब नागरिकांना 1 महिना हप्त्या मध्ये सवलत द्यावी. अशी सरकारला नम्र विनंती केली होती संस्थापक अध्यक्ष शिवश्री समाधान सुरवसे व प्रदेश उपाध्यक्ष संदीप नवघणे यांच्या मार्गदर्शन खाली निवेदन आले होते. या वेळी जिल्हाअध्यक्ष रफिक भाई शेख, शहर अध्यक्ष मुबिनकुरेशी, असिफ नगारजी, उमेश वडनकर, उमर शेख, आरिफ शेख, रवी कुंभार,अस्लम   बागवान, जयवंत महाडिक, हे उपस्थितीत होते.
                  या मागणीला यश आल्याचे दिसत आहे कर्जाचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे आर बी आय चे गव्हर्नर दास यांनी सांगितले

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget